रवीन्द्रनाथ टागोर हे असं एक प्रतिभावंत चैतन्य आहे, की कोणत्याही वाटेनं त्यांना भेटायला निघावं. कविता, कथा, नाटक, कादंबरी, निबंध, संगीत, पत्रं, चित्रं, नृत्य, श्रीनिकेतन, शांतिनिकेतन, विश्वभारती...
पुण्यातील साहित्यप्रेमी भगिनी मंडळाने `भारतीय भाषांतील स्त्रीसाहित्याचा मागोवा' (खंड १ व २) हा आपला बृहद्संशोधन प्रकल्प नुकताच प्रकाशित केला. या दोन खंडांच्या १२०० पृष्ठसंख्येच्या मर्यादेत तीस भारतीय भाषांमधील इ.स.
एक तमीळ मातृभाषा असलेली लहानशा चणीची तीन वर्षांची मुलगी एका पालकांच्या सभेत एकामागून एक रामदासांचे श्लोक घडाघड म्हणत होती. मराठीतले हे श्लोक उच्चार न चुकता, छान चालीत एका मागोमाग एक, स्थिरपणे उभं राहून म्हणत होती.
डॉ. उमा विरुपाक्ष कुलकर्णी हे नाव मराठी वाचकांना अपरिचित नाही. उत्तमोत्तम कन्नड साहित्यकृतींचा परिचय मराठी वाचकांना मिळाला तो उमाताइंर्च्या अनुवाद कौशल्यामुळे.
आयुष्यात सर्वांच्याच वाट्याला सदैव फुलं येत नाहीत. काटेही येतात. आयुष्यात सर्वांच्याच वाट्याला सदैव गोड, मधुर स्वादाची फळं येत नाहीत. आंबट लिंबंही पदरात पडतात.