माझ्यासारख्या मठावर सोडलेल्या माणसाचं लग्न होण्याची शक्यता नव्हती. नंतर मठातून परत आणल्यावर मी ज्या पद्धतीनं वागत होतो त्यावरून मी नक्कीच लग्न करणार नाही याची सर्वांना खात्री वाटत होती.