Skip to main content

उत्त्म कांबळे

जखमा

ऑफिसमध्ये आज दिवसपाळी होती. ती संपवून निघालो. पण घर जसं जवळ येईल तसं मन आज खूपच अस्वस्थ होऊ लागलं. प्रवास असाच सुरू राहावा घर कधीच येऊ नये असं वाटत होतं. गेली तीन महिने हे असंच होतंय. पण काय करणार ?

Syndicate content