ऑफिसमध्ये आज दिवसपाळी होती. ती संपवून निघालो. पण घर जसं जवळ येईल तसं मन आज खूपच अस्वस्थ होऊ लागलं. प्रवास असाच सुरू राहावा घर कधीच येऊ नये असं वाटत होतं. गेली तीन महिने हे असंच होतंय. पण काय करणार ?